ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणाऱ्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. ...
Maharshtra Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने येत्या २४ तासात राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
river linking project in india नदीजोड प्रकल्प देशाचे भविष्य बदलणार असल्याचा दावा केला जात असतानाच पर्यावरणवाद्यांचा अशा प्रकल्पांना विरोध आहे. बुंदेलखंडमधील केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...