काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ ...
मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या देवगावनजीकच्या चंद्रभागा, तर वझर येथील सापन प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने मंगळवारी दुपारी ३ पासून पाच सेंटिमीटरने प्रत्येकी तीन व दोन दरवाजे उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने परिसरातील गावा ...
Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र कालपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठ ...