मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावला होता पण ईशान्येकडील मान्सून तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय झाल्यामुळे राज्यातून नैऋत्य मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. ...
Maharashtra Rain Update : म्हणजे परतीचा पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करतो-ना-करतो, तोच एका दिवसात तो महाराष्ट्रातून (Maharashtra Rain) निघूनही गेला. मात्र.. ...
जिल्ह्यात ९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे तब्बल १ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Crop Damage) ...
राज्यामध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मान्सून देशातून पुढील दोन दिवसांमध्ये देशातून निरोप घेईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...
परतीच्या पावसाने राज्याच्या काही भागात हजेरी लावली. आता सोलापुरात ही पावसाची एंट्री होणार आहे. हवामान विभागाने सोलापूरला मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट दिला आहे. ...