कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाच्या उघडिपीमुळे दिलासा मिळाला असला तरी तुरळक हजेरी होती. धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील ६१ पैकी ५ बंधारे दिवसभरात वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. राजाराम बंधाऱ्यातून प्रति सेकंद ३५,९२१ क्युसेकने पाण ...
Bhandardara Water Storage : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेखा भंडारदरा धरण प्रथमच जूनच्या अखेरच्या आठवड्यात आज (गुरुवारी) ५० टक्के भरले. यावर्षी मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात कधी नव्हे एव्हढा पाऊस पडला. १७ मेपासून मोठ्या प् ...
Water Filled instead of Fuel Innova: अक्षरश: पेट्रोल पंपावरच गॅरेज सुरु झाले. मेकॅनिकला बोलविण्यात आले. दुचाकींच्या टाक्या खोलून त्यातील इंधन काढले गेले तर त्यात पाणी सापडले. अनेकांच्या बाबतीत हे झाल्याने प्रशासनाने अखेर तो पेट्रोल पंपच सील केला आहे. ...
Ashadhi Wari Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पुराचा ...
Veer Dam Water Storage : वीर धरण परिसरात सुरू असलेला पाऊस थांबला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, विद्युतगृहातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आता ६८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे. ...
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...