जायकवाडी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व २० दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. परिणामी गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. ...
लातूर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शिल्लक राहिलेली शेतीपिके मातीमोल झाली आहेत. दरम्यान, औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा व मांजरा या दोन्ही नद्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला. ...
Godavari Flood : शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला. पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांच्या ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल, दोन गोन्हे व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य ओळ्याला आलेल्या पुराने गोदावरील नदीत वाहून ग ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती. ...
Flood Update : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे. ...
Maharashtra Rain Update : देशात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षणीय प्रवास केला असून आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी त्याने राजस्थानातील वाळवंटी भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...
Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam) ...