तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...
galmukt dharan galyukt shivar गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतंर्गत राज्यातील जलसाठ्यांमधून अशासकीय संस्थानी गाळ काढण्याच्या कामांसाठीची देयके व शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान यासाठी शासन निर्णय आला आहे. ...
Mumbai News: भांडुप पश्चिम भागातील उंचावरील डोंगराळ भागात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून येथील रहिवाशांची सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे. ...