उन्हाळा खूप जाणवू लागला आहे. आपल्याला जसे नियमित शुद्ध आणि पुरेसे पाणी प्यावे लागते त्याप्रमाणे जनावरांना देखील शुद्ध पुरेसे पाणी नियमित देणे अत्यंत आवश्यक आहे. ...
शुद्ध, स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी पिणे ही कोणत्याही व्यक्तीची मूलभूत गरज आहे. मात्र आजही आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये विशेषतः शेतकरी कुटुंबांमध्ये पाण्याच्या शुद्धतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शेतातील विहिरीतील पाणी मातीच्या मटक्यांमध्ये ठेवून थंड ...
गाळाची माती ही तिच्या सुपीकता आणि भौतिक गुणधर्मासाठी अत्यंत मूल्यवान अशी माती आहे. मध्यम आकाराच्या कणांनी बनलेली ही माती चांगला निचरा करण्याचे आणि ओलावा टिकवून ठेवण्याचे उत्तम काम करते. ...
Gardening Tips For Tulsi Or Basil Plant: तुळशीची वाढ चांगली होत नसेल किंवा उन्हाळ्यात तुळशीची पानं पिवळी पडून ती सुकायला सुरुवात झाली असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(best homemade fertilizer for tulsi plant) ...
Ujani Dam सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या टाकळी व चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. शेतीसाठी कालवा, बोगदा व सिंचन योजनेद्वारे उन्हाळी आवर्तन सुरूच राहणार आहे. ...