लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या वितरणासाठी टास्क फोर्स - Marathi News | Task force for distribution of new water supply scheme of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या वितरणासाठी टास्क फोर्स

शहरात पाण्याची वितरण व्यवस्था भविष्यात चांगली असावी यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व उपअभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. ...

भोर शहराला दहा दिवसांपासून होतोय दिवसाआड पाणी पुरवठा; तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाईची शक्यता - Marathi News | Bhor city has been receiving water supply every other day for the past ten days; 27 villages in the taluka are likely to face water shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहराला दहा दिवसांपासून होतोय दिवसाआड पाणी पुरवठा; तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाईची शक्यता

- पावसाने ओढ दिल्याचा परिणाम, भाटघर धरणात ७ टक्के पाणीसाठा, त्यातही निम्मा गाळ, यावर्षी चार गावांना सुरु होता टँकरने पाणीपुरवठा ...

दोनशे काेटींच्या ग्रीन बॉण्डवर पाच वर्षांत ७५ कोटींचे व्याज;महापालिकेची आर्थिक दिवाळखाेरी - Marathi News | pimpari-chinchwad Interest of Rs 75 crores in five years on green bonds worth Rs 200 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोनशे काेटींच्या ग्रीन बॉण्डवर पाच वर्षांत ७५ कोटींचे व्याज;महापालिकेची आर्थिक दिवाळखाेरी

- नदी सुधार, हरित सेतू आणि अर्बन स्ट्रीटवर करणार खर्च ...

सांगली जिल्ह्यातील जलसंधारणाची ११ कोटींची कामे रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दणका  - Marathi News | Water conservation works worth Rs 11 crore in Sangli district cancelled, Chief Minister Devendra Fadnavis decision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील जलसंधारणाची ११ कोटींची कामे रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दणका 

तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून रखडली २६ कामे ...

Uajni Dam Water Level : उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज किती टक्क्यांनी होतेय वाढ? - Marathi News | Uajni Dam Water Level : By how much percentage is the water level of Uajni Dam increasing every day? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Uajni Dam Water Level : उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज किती टक्क्यांनी होतेय वाढ?

Uajni Fam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत असून, रविवारी सायंकाळी ६ वाजता ३४.३० टक्क्यांवर पोहोचली. ...

Vidarbha Pani Parishad : जलयुक्त शिवार ते जलदूत; विदर्भात पाण्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vidarbha Pani Parishad: Jalyukt Shivar to Jaldoot; Measures are needed to protect water in Vidarbha Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलयुक्त शिवार ते जलदूत; विदर्भात पाण्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक वाचा सविस्तर

Vidarbha Pani Parishad : पाण्याच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे लागणार आहे. जिल्ह्यांमध्येही पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पुनर्वापरच आता एकमेव उपाय असेल. पाण्याच्या सरंक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे ...

जिल्ह्या-जिल्ह्यात पाणी वाॅर; जलपुनर्भरण आवश्यक, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, विदर्भ पाणी परिषदेला सुरुवात - Marathi News | Water war in districts; Water recharge necessary, asserts Chief Minister Fadnavis, Vidarbha Water Council begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्ह्या-जिल्ह्यात पाणी वाॅर; जलपुनर्भरण आवश्यक, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: पाण्यासाठी आता देशादेशांत किंवा राज्याराज्यांमध्येच नव्हे, तर जिल्ह्याजिल्ह्यांमध्येही वाॅर सुरू झाल्याचे चित्र आहे. नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये अशी पाणीयुद्धे पाहायला मिळतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ज ...

Almatti Dam : अलमट्टीमधील पाण्याची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम; काय होणार निर्णय? - Marathi News | Almatti Dam: Karnataka government is firm on increasing the water level in Almatti; What will be the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टीमधील पाण्याची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम; काय होणार निर्णय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल, असे चार दिवसांपूर्वी म्हटले आहे. ...