धानगरी व कळम्मावाडी ही दोन्ही धरणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहेत. सध्या राधानगरी धरणात ५६.८८ टक्के, म्हणजेच १२५.१२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ...
इतर हंगामाच्या तुलनेत टोमॅटो हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. ...
ऑर्डवर स्वाक्षरी करताना ट्रम्प गमतीत म्हणाले, माझ्या बाबतीत, मला माझ्या सुंदर केसांची निगा राखण्यासाठी चांगले शॉवर हवे आहे. पण मला 15 मिनिटे उभे रहावे लागते. तेव्हा कुठे केस ओले होतात. हे हास्यास्पद आहे... ...
शुद्ध, स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी पिणे ही कोणत्याही व्यक्तीची मूलभूत गरज आहे. मात्र आजही आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये विशेषतः शेतकरी कुटुंबांमध्ये पाण्याच्या शुद्धतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शेतातील विहिरीतील पाणी मातीच्या मटक्यांमध्ये ठेवून थंड ...
उन्हाळा खूप जाणवू लागला आहे. आपल्याला जसे नियमित शुद्ध आणि पुरेसे पाणी प्यावे लागते त्याप्रमाणे जनावरांना देखील शुद्ध पुरेसे पाणी नियमित देणे अत्यंत आवश्यक आहे. ...