Isapur Dam : इसापूर धरण १०० टक्के भरले असतानाही पाणी नियोजनाची विलंबामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी अडचणीत होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे अखेर पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणीपाळीचे वेळापत्रक जाहीर केले. (Isapur Dam) ...
मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे. ...
हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...
Siddheshwar Dam Water : हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या सिद्धेश्वर धरणातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी चार आवर्तन जाहीर करण्यात आले असून, यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ६५८ हेक ...