Godavari Flood : शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला. पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांच्या ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल, दोन गोन्हे व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य ओळ्याला आलेल्या पुराने गोदावरील नदीत वाहून ग ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती. ...
Flood Update : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे. ...
Maharashtra Rain Update : देशात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षणीय प्रवास केला असून आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी त्याने राजस्थानातील वाळवंटी भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...
Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam) ...
निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री १० वाजता चार वक्रद्वारे १० सेंटिमीटरने दरवाजे उघडण्यात आले आणि १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग तेरणा नदीपात्रात सोडण्यात आला. मात्र परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १०.४५ वा ...
Veer Dam Water Update : सातत्याने होत असलेल्या पावसामुळे वीर धरणात पाण्याची भरघोस आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नीरा नदीच्या पात्रात ३२०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला ...
Maharashtra Dam Water Update : राज्यातील बहुतेक धरणे ९५% पेक्षा जास्त भरल्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Dam Water Update) ...