मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. ...
Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नदीजोड प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Marat ...
nadijod prakalp सुमारे १००० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त जिरायती भागातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. ...