लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

अडोळ प्रकल्पातील साठा राखीव, सिंचन ठप्प; रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता - Marathi News | Stocks in Adol project reserved, irrigation stopped; Rabi season crops likely to be damaged | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अडोळ प्रकल्पातील साठा राखीव, सिंचन ठप्प; रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

सावधान! दूषित पाण्यामुळे महाराष्ट्र आजारी; आरोग्य विभागाची चिंताजनक आकडेवारी - Marathi News | Beware! Maharashtra is sick due to contaminated water; Health Department's alarming statistics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! दूषित पाण्यामुळे महाराष्ट्र आजारी; आरोग्य विभागाची चिंताजनक आकडेवारी

दूषित पाणी, अस्वच्छतेमुळे या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांनी वर्तविले आहे.  ...

शेतकऱ्यांनो, उन्हाळ हंगामात पाणी हवंय, इथे करा अर्ज, नाशिक पाटबंधारे विभागाचे आवाहन  - Marathi News | Latest news need water during summer season, apply here, appeal from Nashik Irrigation Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, उन्हाळ हंगामात पाणी हवंय, इथे करा अर्ज, नाशिक पाटबंधारे विभागाचे आवाहन 

Agriculture News : उपसा सिंचन पद्धतीने पाणी घेव इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकरी व संस्था पुरवठा करण्यात येणार आहे.  ...

Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु - Marathi News | Kukadi Left Canal : Circulation of 500 cusecs for summer crops begins from Kukadi Left Canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु

येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. ...

Sangli News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणीटंचाई; पाणवठे पडले कोरडे, तहानेने वन्यप्राणी गावाच्या वेशीवर - Marathi News | Water shortage crisis in Sahyadri Tiger Reserve area as summer heat increases Wild animals thirsty at village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sangli News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणीटंचाई; पाणवठे पडले कोरडे, तहानेने वन्यप्राणी गावाच्या वेशीवर

कडक उन्हाळा आणि पाण्याचा अभाव यामुळे वन्यजीवांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो ...

राज्यातील रोपवाटिकाधारकांना महावितरणने दिला झटका; ३२ महिन्यांची सबसिडी परत घेणार - Marathi News | Mahavitaran gives a shock to nursery owners in the state; Will withdraw 32 months of subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील रोपवाटिकाधारकांना महावितरणने दिला झटका; ३२ महिन्यांची सबसिडी परत घेणार

नर्सरीधारकांचे टेरिफमध्ये बदल झाला. हा बदल करत असताना महावितरणने कृषीपंपाला लागू असणारी सबसिडी या नर्सरींना देण्यास सुरुवात केली. ...

Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलणार? बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी - Marathi News | latest news Marathwada River Linking Project: Will Marathwada's thirst be quenched? Thousands of crores for river linking projects in the budget | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याची तहान भागणार? बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी

Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नदीजोड प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Marat ...

बारामती-पुरंदरमधील ३३ गावांच्या जिरायती शेतीला मिळणार पाणी; 'ह्या' नदीजोड प्रकल्पाला अखेर मंजुरी - Marathi News | Water will be available for arable farming in 33 villages in Baramati-Purandar; 'This' river linking project finally approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती-पुरंदरमधील ३३ गावांच्या जिरायती शेतीला मिळणार पाणी; 'ह्या' नदीजोड प्रकल्पाला अखेर मंजुरी

nadijod prakalp सुमारे १००० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त जिरायती भागातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. ...