Marathwada Groundwater Level : यंदाच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळी मात्र समाधानकारकरीत्या वाढली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे १.७० मीटरने वाढ झाली ...
Jalna Water Update : यंदा जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील ६७पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले असून, उपयुक्त पाणीसाठा ८३.९३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने गावागावातील पाणीप्रश् ...
सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती ...