संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, ...
ठाण्याच्या जलवाहतुकीसंदर्भात आणखी एक पाऊल पडले असून, येत्या तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ठाणे महापालिकेला दिल्या आहेत. ...
काळाचौकी येथील अभ्युदयनगरमधील रहिवाशांना पाणीपट्टीच्या नावाखाली लाख रुपयांची बिले म्हाडाने पाठविली आहेत. मात्र, येथील २ ठिकाणी असलेले वॉटर मीटरचे रीडिंग गेल्या ६ महिन्यांपासून घेतलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग म्हाडा प्रशासनाने लाख रु ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली. ...
मंगरुळपीर: नगर पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या ३५ वर्षांपूर्वी शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे. ...
खामगाव: शहरातील पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध नळ जोडणी घेतल्यानंतर या पाण्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी खामगावात उघडकीस आला. ...
गडहिंग्लज : दीर्घकाळ रेंगाळलेले उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागावेत. त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी गडहिंग्लज विभागाला जादा पाच टीएमसी ...
मंगरूळपीर (वाशिम) : शहराला नजिकच्या मोतसावंगा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणात आज घडिला केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आठ ते दहा दिवसआड पाणी मिळत असून ते देखील गढुळ स्वरूपातील असल्याचे आढळून येत आहे. ...