राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरन ...
येथील नळयोजनेला ४७ वर्ष पूर्ण झालेले असून संपूर्ण नळयोजना कालबाह्य झालेलीे आहे. त्यामुळेच मोहाडीत पाणीसमस्येने विक्राळ रुप धारण केलेले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
शहरातील काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रातील वॉल व दुरुस्ती आणि मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम २२ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार असल्याने उत्तर नांदेडला होणारा पाणी पुरवठा २२ आणि २३ एप्रिल रोजी बंद राहणार आहे. ...
राज्यातील टंचाईग्रस्त गावांना टॅँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी त्यांच्याकडून कमी फेºया होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे आता ‘जीपीएस’प्रणालीद्वारे पाणीपुरवठ्या फेऱ्यांची मोजणी केली जाणार ...
शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्याम ...