जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत ...
कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कर्नाटक सीमाभागात आंदोलने सुरु असल्याने, सांगली पाटबंधारे मंडळाने राजापूर बंधाºयाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. ...
संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले ...
जुन्या मोंढ्यातून वजिराबादकडे निघताना भर उन्हातही कॉर्नरला तुडुंब गर्दी दिसून येते. ही गर्दी असते जारचे शुद्ध आणि थंड पाणी पिण्यासाठी. भल्या पहाटे प्रारंभ झालेला हा उपक्रम सायंकाळपर्यंत अविरतपणे सुरू असतो. दिवसभरात अक्षरश: हजारो नागरिक या मोफत उपक्रम ...
जिल्ह्यात भीषण टंचाई असल्यामुळे ८९३ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी ८२४ टँकर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून दुषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. ...