दिंडोरी : तालुक्यातील सर्वात मोठे तसेच येवला, मनमाड शहरासह शेतीला पाणी पुरवठा करणारे करंजवण धरण रविवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता ९० टक्के भरल्यामुळे धरणाच्या तीन गेटमधून कादवा नदी पात्रात दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. ...
देवळाली शहराच्या आगामी लोकसंख्येचा विचार करून पाणीगळती रोखण्यासाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासह सन दोन वर्षांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. ...