देवळाली शहराच्या आगामी लोकसंख्येचा विचार करून पाणीगळती रोखण्यासाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासह सन दोन वर्षांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. ...
दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व ...
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़ ...
यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. ...