महापुराकडे संकट म्हणून पाहताना आपली शक्तिस्थळेही ओळखली पाहिजेत. ती न ओळखता आपल्या परिसराला जोडून घेणारा प्रस्ताव मांडला जात नाही. सर्वच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात ठरावीक काळातील प्रचंड पाऊस व धरणांचा विसर्ग एकाचवेळी करावा लागला. त्यामुळे पूर आला. मा ...