Water transport, Latest Marathi News
गेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. ...
सप्टेंबरच्या अखेरीसही तालुक्यातील ३१ गावांना ४६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ...
६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येते. ...
जेसीबीनं भिंती फोडून निचरा.. साप शिरल्यानं जीव घाबराघुबरा ! ...
निरूपणकारांनी घेतले मनावर; लोकवर्गणीतून उपक्रम; मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केल्याने कामाला आला वेग ...
भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे ...
पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरीत जिल्ह्यात टँकर सुरु आहेत... ...
तीस महिन्यांमध्ये पूर्ण करून घेणार काम; आयुक्त दिपक तावरे यांची माहिती ...