सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ...
जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवा ...
ठाण्यातील महत्वांकाक्षी समजला जाणारा जलवाहतुक प्रकल्प आता पुढील पावसाळ्याआधी सुरु होईल अशी आशा निर्माण झाली आहे. खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांबरोबर झालेल्या आॅनलाईन चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. ...