आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणा ...
सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे समृद्धी महामार्गाच्या कामातील अवजड दगड नाल्यात टाकण्यात आले. त्यामुळे तेथे असलेली पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटली आहे. तथापि, कंपनीकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याने गावचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून ठप्प आहे. दरम्यान, ...
नगर जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. ...