१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली. ...
मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला. ...
देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे या ३४ किमी लांबीच्या बंदिस्त पूरचारीचे काम प्रगतिपथावर आहे. सुमारे १० किलोमीटर हद्दीतील काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची चिन्हे असून, दुष्काळी पूर्व भागाला नवसंजीवनी मिळणार आहे. ...
कडवा पाणी योजनेत महत्त्वाची असलेली जलदाब (हायड्रोलिक) चाचणी आठ दिवसांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांत गळती दुरुस्तीसाठी चाचणीचे काम पूर्ण होणार आहे. चाचणीसाठी १५ दिवसांपासून कडवा पाणी योजना बंद करण्यात आली असून, नगर परिषदेच्या जुन्या योजनेद्वारे शहराला ...
अरबी समुद्रात वाहून जाणारे नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्यासाठी नार-पार नद्याजोड प्रकल्प योजना करण्यापूर्वी कळवण व सुरगाणा तालुक्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनांचा समावेश करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालक ...
जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली. ...
वैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयी सुविधा करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे. ...