सुरुवातीपासून ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू पाणीपट्टीपैकी केवळ ०.७४ टक्के, तर थकीत वसुली शून्य टक्के झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण विशेष सभेत सभा ...
३०२ कोटी रुपयांचा चुराडा अमृत योजनेवर केला जात आहे. लोकांच्या पैशाचा अपव्ययच या योजनेसाठी होत आहे. सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आलेली ही योजना आणखी किमान सहा महिने तरी पूर्णत्वास जाणार नाही, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यकाराची गरज नाही. तरीही कंत्राटदा ...
कंधाणे : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील पठावा लघू प्रकल्प धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्याद्वारे पाणी हत्ती नदीतून प्रवाहित झाले आहे. हे पाणी कंधाणे व विंचुरे हद्दीत पोहोचताच येथील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत या भागासाठी जीवनदायी ठरत असलेल्या ...