Hanuman Sagar Dam Water Update : अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी-भैरवगड येथे उभारलेला हनुमान सागर प्रकल्प आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठयावर पोहोचला आहे. ...
यंदाच्या पावसाळ्याने मोठा दिलासा मिळाला असून ऑगस्ट अखेर राज्याच्या 'या' जिल्ह्यातील ११० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. ...
Jayakwadi Water Update : जायकवाडी धरणाचे गुरुवारपासून उघडण्यात आलेल्या १८ पैकी १० दरवाजे रविवारी बंद करण्यात आले आहे. आता आठ दरवाजे अर्धा फूट उघडलेले असून त्यातून चार हजार १९२ क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. ...
Maharashtra Dam Water Update : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मरा ...