नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या कामांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही शनिवारी संप मिटू शकला नाही. ...
Mumbai News: मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने बंद केलेल्या पाणीपुरवठ्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी ही मुंबईतल्या काही भागांतील हाउसिंग सोसायट्यांना बसल्याचे दिसून आले. एकीकडे चेंबूर, मालाड, कांदिवली आणि चांदिवली येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी नागरिकांन ...
Water Tanker: टँकर चालकांच्या मागण्या व बंदवर तातडीने तोडगा काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्यानंतर मुंबई महापालिकेने विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. ...
चांदोली धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. ...
Mumbai Water Tanker Strike: मुंबई टँकर असोसिएशनने बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदचा फटका मुंबईतील सुमारे दोन हजारांहून अधिक बांधकामाच्या साइट्सना बसला आहे. ...
धानगरी व कळम्मावाडी ही दोन्ही धरणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहेत. सध्या राधानगरी धरणात ५६.८८ टक्के, म्हणजेच १२५.१२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ...