चालू वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी खालावल्यामुळे चाराटंचाईला तोंड देण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी ऐनवेळी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन लाखो रुपये खर्च करून मुरघासाच्या चाऱ्याची तयारी करून ठेवली आहे. ...
परिणामी शहरातील नागरिकांना आता ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रमजान व सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ...
Akola News: अकोला जिल्हयातील अकोट, अकोला व बार्शिटाकळी या तीन तालुक्यांतील ३७ गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी ४३ लाख ३९ हजार रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या ४० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार ...
ब्रिटिशकालीन भाटघर धरणात ३३ टक्के, तर निरादेवघर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून १९८७ क्यूसेकने तर निरादेवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. ...
लालबावटा असंघटित कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर रिकामे हांडे बादल्या घेऊन बुधवारी धरणे आंदोलन केले. ...