Water shortage, Latest Marathi News एक टँकर सुरु : पंचायत समितीकडे टंचाई निवारणासाठी येताहेत प्रस्ताव ... यंदा ऐन मे महिन्यातील रणरणत्या उन्हात मुंबई शहरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. ... वाड्या, वस्त्यांना मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील महिलांना भरउन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते. ... लातूर जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पात पाणीसाठ्याचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, मसलगा, घरणी या ... ... आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ... राज्यातील जवळपास 3 हजार छोट्या मोठ्या धरणांमध्ये केवळ 42.65 टेक पाणीसाठा शिल्लक आहे. ... पाण्याची टंचाई लक्षात घेता अनेक शाळा आणि इमारत संघटनांनी 'पाऊस नाही, पाणी नाही', 'सर्वत्र पाणी आहे पण प्यायला एक थेंबही नाही', 'पाणी वाचवा' इत्यादी पोस्टर लावून आपली मतं मांडली आहेत. ... भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या २४ तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात आली आहे. ...