Water Crisis in India: महाराष्ट्रातीलही अनेक नद्या आटल्या, आयोगाकडे देशातील अतिमहत्वाच्या अशा २० नद्यांच्या बेसिनचा लाईव्ह डेटा असतो. यापैकी १२ नद्यांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणी आहे. ...
Palghar News: निसर्गाचे वरदान लाभलेला पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी असे या जिल्ह्याचे स्वरूप आहे. जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. मात्र, तरीसुद्धा जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच प ...
चालू वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी खालावल्यामुळे चाराटंचाईला तोंड देण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी ऐनवेळी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन लाखो रुपये खर्च करून मुरघासाच्या चाऱ्याची तयारी करून ठेवली आहे. ...
परिणामी शहरातील नागरिकांना आता ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रमजान व सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ...
Akola News: अकोला जिल्हयातील अकोट, अकोला व बार्शिटाकळी या तीन तालुक्यांतील ३७ गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी ४३ लाख ३९ हजार रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या ४० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार ...
ब्रिटिशकालीन भाटघर धरणात ३३ टक्के, तर निरादेवघर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून १९८७ क्यूसेकने तर निरादेवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. ...