या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्चा प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्र ...
राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होत चालली असून, संबंध राज्यात आता केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...