लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

Water Cut

Water shortage, Latest Marathi News

जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात - Marathi News | Water crisis becomes serious in Jat taluka; Pomegranate orchards start drying up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात

Jat Drought जत तालुक्यातील पाणी संकट गंभीर बनत चालले आहे. तलाव बंधारे, विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका आटल्या आहेत. ...

संपूर्ण राज्यातील २,९९७ जल प्रकल्पांत आता अवघे ३३ टक्केच पाणी शिल्लक; ३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकरवर - Marathi News | Only 33 percent of water is left in 2,997 water projects across the state; 3015 villages, mansions thirsty on tankers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संपूर्ण राज्यातील २,९९७ जल प्रकल्पांत आता अवघे ३३ टक्केच पाणी शिल्लक; ३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकरवर

Maharashtra Water Storage Update : राज्यातील मोठे, मध्यम व लघु अशा २ हजार ९९७ सिंचन प्रकल्पात अवघा ३३.३७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणख ...

राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार - Marathi News | 33 percent water left in 2,997 projects in the state; Level will further decline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार

३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकर्सवर; पातळी आणखी खालावणार ...

Marathwada Water Issue : नागपूर करारानुसार अनुशेष अनुदान मिळण्यास मराठवाड्यावर अन्याय - Marathi News | Marathwada Water Issue: latest news Injustice to Marathwada for receiving arrears of grant as per Nagpur Agreement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर करारानुसार अनुशेष अनुदान मिळण्यास मराठवाड्यावर अन्याय

Marathwada Water Issue: जल व सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार, मराठवाड्यात २६० टीएमसी पाण्याची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी इतर विभागातून पाणी स्थलांतरित केल्याशिवाय मराठवाड्यात सिंचन वाढणार नाही. वाचा सविस्तर (Marathwada Water Issue) ...

धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद - Marathi News | Despite sufficient water storage in the dam there is a shortage in Pune city Water supply is closed for 1 day a week on a rotational basis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याची मागणी वाढली आहे ...

मोसंबी उत्पादकांनो धीर सोडू नका; घाईत निर्णय घेऊ नका- डॉ. एम. बी. पाटील यांचा सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Citrus growers, don't lose heart; don't take hasty decisions - Read Dr. M. B. Patil's advice in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबी उत्पादकांनो धीर सोडू नका; घाईत निर्णय घेऊ नका- डॉ. एम. बी. पाटील यांचा सल्ला वाचा सविस्तर

Citrus growers : मोसंबीच्या फळबागा पाण्याअभावी होरपळून जात आहेत. यंदा चांगले पाऊस झाले असले तरी वाढत्या तापमानामुळे पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या बागा वाचवण्यासाठी उपाय शोधत आहेत. वाचा सविस्तर (Citrus growers) ...

तीव्र पाणीटंचाईमुळे संत्रा फळबागा संकटात; पाथर्डीच्या पश्चिम भागातील स्थिती - Marathi News | Orange orchards in crisis due to severe water shortage; Situation in western part of Pathardi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीव्र पाणीटंचाईमुळे संत्रा फळबागा संकटात; पाथर्डीच्या पश्चिम भागातील स्थिती

पाणीटंचाई नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप टैंकर मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या भागातील संत्रा फळबागाही उन्हाच्या चटक्याने संकटात सापडल्या आहेत. ...

Water Crisis : जळगाव जिल्ह्यात 37 गावांना टंचाईची झळ; 8 टँकरने पाणीपुरवठा, उरला केवळ 35 टक्के जलसाठा - Marathi News | Water Crisis 37 villages in Jalgaon district face shortage; Water supply through 8 tankers, only 35 percent water storage left | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यात 37 गावांना टंचाईची झळ; 8 टँकरने पाणीपुरवठा

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके जाणवणार नाहीत, असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहोचला आहे. टंचाईच्या गावात टँकर, विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  ...