मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे गुरुवार व शुक्रवारी पार्ले-वर्सोवा वाहिनीवर चार व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...
बीड जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे पाण्याची परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे. जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या धरणात एकूण ५८ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. गणपती आगमनाच्या दिवशी बीड शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाला, त्यामुळे वातावरणात नवचैत ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने तीन तालुक्यांतील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Storage) ...
सोमवारी ‘के पूर्व’ आणि ‘के पश्चिम’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. ...
वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला ३२ टीएमसी पाणी द्या, अशी मागणी मराठवाडा जलसमृध्दी प्रतिष्ठानच्यावतीने आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. (Marathawada Water Issue) ...