सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. ...
पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, ...
महानगरपालिकेच्या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका मेडिकलला बसला आहे. मंगळवारी मेडिकलच्या ‘लाँड्री’ला पाणीपुरवठाच झाला नसल्याने कपडे धुण्याचे काम थांबले. परिणामी, बुधवारी होणाऱ्या किरकोळ व गंभीर स्वरूपातील ५० वर शस्त्रक्रिया ठप्प पडण्याची शक्यता आहे. असे झा ...
दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ...
पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. ...
पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या पाणीसंकटावर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसच ही समस्या असणार म्हणून मेयो, मेडिकलने हे दिवस कसेतरी काढले. परंतु आता २२ ऑग ...
मान्सून रुसल्याने प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यामुळे शहराच्या ८० टक्के भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसोबत चर्चा न करता हा निर्णय परस्पर झाल्याने विरोधी बाकावरून प्रचंड असंतोष व्यक्त होत आ ...