Dharashiv Dam Water : धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण भरपूर असूनही पाटबंधारे प्रकल्प 'अर्धवट'च भरले आहेत. मे ते जुलै दरम्यान तब्बल ५४१ मिमी पावसाची नोंद झाली असतानाही जलसाठा केवळ ४७% इतकाच आहे. सिंचन व पिण्याच्या पाण्यावर संकटाचे सावट निर्माण झ ...
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: फारोळा येथे महावितरण कंपनीतर्फे सहा तासांत आवश्यक कामे करण्यासाठी शटडाऊनला मनपा प्रशासकांनी परवानगी दिली आहे. ...
Maharashtra Dam Water Level : जुलै संपत आला तरीही राज्यातील काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्रात एकूण २९९७ धरणांमध्ये ६४.९० टक्के जलसाठा असूनही काही विभागांमध्ये अजूनही पाण्याची टंचाई जाणवते. ...
Nimna Dudhana Prakalpa : परतूर तालुक्यासह आसपासच्या भागात जोरदार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात तब्बल ४८.६६% जिवंत पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात मोठी वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नाग ...
Yeldari Dam : गेल्या दोन दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. फक्त २४ तासांत ४५ दलघमी पाणी दाखल झाल्याने धरणाचा साठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Yeldari Dam) ...