Marathwada Water Issue: जल व सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार, मराठवाड्यात २६० टीएमसी पाण्याची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी इतर विभागातून पाणी स्थलांतरित केल्याशिवाय मराठवाड्यात सिंचन वाढणार नाही. वाचा सविस्तर (Marathwada Water Issue) ...
पाणीटंचाई नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप टैंकर मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या भागातील संत्रा फळबागाही उन्हाच्या चटक्याने संकटात सापडल्या आहेत. ...
Citrus growers : मोसंबीच्या फळबागा पाण्याअभावी होरपळून जात आहेत. यंदा चांगले पाऊस झाले असले तरी वाढत्या तापमानामुळे पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या बागा वाचवण्यासाठी उपाय शोधत आहेत. वाचा सविस्तर (Citrus growers) ...
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके जाणवणार नाहीत, असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहोचला आहे. टंचाईच्या गावात टँकर, विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
Dimbhe Dam Water Level गतवर्षपिक्षा चालू वर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला, त्याचप्रमाणे डिंभे धरणातून वारंवार पूर्व भागासाठी कालव्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा १७.७७ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे. ...