Water Scarcity Crisis In Nashik: नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून सध्या एकूण साठवणुकीच्या 41 टक्के इतका साठा शिल्लक आहे. ...
Ahmednagar: यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतली आहे. ...