:जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. पावसाळा तोंडावर असताना मंजूर बोअरवेलच्या तुलनेत निम्म्याही बोअरवेल झाल्या नाहीत. विशेष म्हणजे हे काम ७ जूनच्या आत करायचे आहे. आज १८ मे झाला आहे. प्रशासन अद्यापही खुलासे आणि मंजुऱ्या मिळविण्यातच व्यस्त आहे. ...
तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये ...
शहरातील नागरिक पाणीटंचाई, अर्धवट सिमेंट रोड व कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. नागरिकांच्या ज्वलंत समस्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़ ...
प्रभाग क्रमांक २७ मधील सुदामपुरी, भांडेप्लॉट परिसरातील ज्या वस्त्यात पाण्याला दाब नाही तेथे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ उपायोजना करून नागरिकांना नियमित पाणी देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी सं ...
बेंबळाला तातडीचा पर्याय म्हणून लगतच्या गोखी धरणावरून शहरातील प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकली गेली. परंतु वारंवार प्रयत्न करूनही आता कुठे जेमतेम यश मिळते आहे. तर दुसरीकडे गोधनी रोड स्थित जीवन प्राधिकरणाच्या आवारातील टाकीपर्यंत पाणी ...
वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी ...
सातपुड्यातील पन्नास वर्षात कधी नव्हे ते सर्व नैसर्गिक पाणी साठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधासाठी गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे. ...