अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, संबंधित गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ...
नद्यांचे नाले झाले आणि तलावांची डबकी झाली. पण पुढारी मजेत आहेत. महापालिका शांत व स्वस्थ आहे आणि पक्षांचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांहून नेत्यांच्या विजय व पराजयाने आनंदी व दु:खी आहेत. या भागाचे तापमान पूर्वी कधी ४५ च्या पुढे गेले नाही, आता ते ४८ पर् ...
दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही. ...