ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
देवळा : चणकापूर व पुनद धरणातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सोबत झालेल्या बैठकीत २० एप्रिल रोजी सोडण्यात येणारे पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी ...
विंचूर : विंचूर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी एकत्रित वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दररोज तीस रुपयांप्रमाणे पाण्याचा जार विकत घ्यावा लागत आहे. प्रत्येक महिन्याला ९०० रुपये, वर्षाकाठी दहा हजार आठश ...
नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या ...
वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठ ...