मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाल ...
शहरातील काबरानगर जलशुद्धीकरण केंद्र ते देगलूर नाका दरम्यान मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे़ त्यामुळे बुधवारी १२ भागांमध्ये निर्जळी होती़ गुरुवारीही हे काम सुरु राहणार असल्यामुळे गुरुवारीही पाणीपुरवठा करण्यात येणार ...
शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची म ...