ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, या वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी ...
भिवंडी : तालुक्यातील ग्रामिण भागात शेकडोच्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असून वीटभट्टी मालक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने मजूराच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे.तालुक ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णातील ३७ गावांमधील ५२ दलित वस्त्यांमध्ये पाण्याचे एटीएम सेंटर उभारण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पावसाळ्यानंतर ही सेंट ...