नाशिक : मान्सूनपूर्व पावसाच्या दुसऱ्याच सलामीने शहराच्या अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री शहराच्या विविध भागांत सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. पंचवटीत स्लॅब कोसळून ती ...
पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले ...
महेंद्र गायकवाड ।पाचवड : भारत सरकारच्या ओएनजीसीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडक राज्यांमध्ये भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासण्यासाठी विविध खासगी कंपन्यांना सर्वेक्षण करून चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लातूर ...
मागील आठवडाभरापासून शहरवासीयांना गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
तासगाव नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होतो. याबाबत निवेदन देऊनही शुध्द पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पालिका गाठली. ...