यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या ...
दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या त ...
पिंपरी-चिंचवडसह तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे. ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, पंडितनगर व राजरत्ननगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेला दूषित व गढूळ पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे, ...
अग्रवाल यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं. ...
गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक यांसह परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...