पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने क ...
मनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ...
कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे ...
सदर पाण्याची टाकी महिन्यातून एकदा साफ केली जात असल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी विरेंद्र मेंढे यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षापासून मोठी प्र ...
उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाचे शुक्लकाष्ट संपता संपत नसून, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण भरले आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर् ...