अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर परिसरात चक्क पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्या असून, महानगरपालिकेच्या ढिसाळ ब नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ...
सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे. ...
नाशिक : मान्सूनपूर्व पावसाच्या दुसऱ्याच सलामीने शहराच्या अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री शहराच्या विविध भागांत सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. पंचवटीत स्लॅब कोसळून ती ...
पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले ...
महेंद्र गायकवाड ।पाचवड : भारत सरकारच्या ओएनजीसीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडक राज्यांमध्ये भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासण्यासाठी विविध खासगी कंपन्यांना सर्वेक्षण करून चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लातूर ...