दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी बोरीमहल येथील नागरिकांनी संकल्प केला आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांनी गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे. ...
तालुक्यात वाटर कप स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष सुरू आहे. या स्पर्धेअंतर्गत पाणीदार गावासाठी अ‘दान करताना वेडशी येथे अवघ्या आठ फुटांवर पाणी लागले. त्यामुळे या स्पर्धेचे यश आत्ताच दिसू लागले आहे. तालुक्यातील ४० गावांनी यावर्षी वाटर कप स्पर्धेत सहभाग घे ...
तेल्हारा : पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये वेग आला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौºयावर आलेले पालक सचिव सीताराम कुंटे यांनी टेंभूरवाडी येथे सुरू असलेल्या पाणी फाउण्डेशनच्या कामाला भेट देत समाधान व्यक्त केले. ...