सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे मा ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कळमनुरी तालुक्यातील रामवाडी ग्रामस्थांनी सामूहिक धोंडेजेवणाचा कार्यक्रम ठेवत लेकीबाळी, जावयांनाही श्रमदानाच्या कामात सहभागी करून घेतले. स्पर्धेतील वेळ वाया जावू नये, यासाठी नामी शक्कल लढवताना परंपरेच ...
सत्यमेव जयते वॉटर कपसाठी शिवनेरी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे घाटंजीत ‘भर दो झोली’ अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील मांडवा गावकºयांनी पाण्यासाठी संघाटितपणे प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांची तळमळ, त्यांची मेहनत थक्क करणारी आहे. ...
कारंजा : पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील एकुण २३ गावात जलसंधारणाच्या कामांत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलला असून जेसीपी व ...
आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६००० गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २० हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास ...
‘घार हिंडते आकाशी; चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते, याचाच प्रत्यय आता माण तालुक्यात येत आहे. कारण सध्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्यात विविध ...