वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. ...
तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत. ...
सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे मा ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कळमनुरी तालुक्यातील रामवाडी ग्रामस्थांनी सामूहिक धोंडेजेवणाचा कार्यक्रम ठेवत लेकीबाळी, जावयांनाही श्रमदानाच्या कामात सहभागी करून घेतले. स्पर्धेतील वेळ वाया जावू नये, यासाठी नामी शक्कल लढवताना परंपरेच ...
सत्यमेव जयते वॉटर कपसाठी शिवनेरी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे घाटंजीत ‘भर दो झोली’ अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील मांडवा गावकºयांनी पाण्यासाठी संघाटितपणे प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांची तळमळ, त्यांची मेहनत थक्क करणारी आहे. ...
कारंजा : पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील एकुण २३ गावात जलसंधारणाच्या कामांत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलला असून जेसीपी व ...
आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...