सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दु ...
माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे. ...
शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर ४०१ लोकसंख्येचे गाव कविठगाव. आजपर्यंत तशी या गावची फारशी ओळख नव्हती; पण गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत उडी घेतली आणि जिल्ह्यात या गावाची ओळख पटली. ...
‘वॉटर कप’ स्पर्धेत मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षीस रक्कमेत अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील खेर्डा येथील सरपंचासह ग्रामसेवकाविरूध्द सोमवारी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भ ...
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...