वाशिम : जलसंधारणाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जलरत्नांचा ५ आॅगस्ट रोजी येथील नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ...
वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. ...
गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,.... ...
दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थ ...
काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब अस ...