वाशिम : पाणी फाउंडेशनकडुन राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत मंगरूळपीर व कारंजा तालुक्यातील रात्र अन दिवस एक करुन लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या जलरत्नांच्या सत्कारासाठी प्रमुख मान्यवरांची अनुपस्थिती दिसून आली. ...
वाशिम : जलसंधारणाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जलरत्नांचा ५ आॅगस्ट रोजी येथील नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ...
वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. ...
गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,.... ...