राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकारच्या १४ प्रतिनिधींचे ‘सीआरएम’चे (काॅमन रिव्ह्यू मिशन) पथक ६ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात दाखल झाले. ...
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ५६७ जिल्ह्यांत १४ मुद्द्यांच्या संदर्भात विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...