शिरपूर जैन: गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा अद्यापही अबाधित असून, या सोहळ्यात यंदा २२ एप्रिल रोजी २४ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. ...
वाशिम : जनावरांच्या चाराचे दर सद्यस्थितीत गगनाला भिडले आहेत. यामुळे पशुपालक त्रस्त झाले असून, महागाईवर नियंत्रण असावे, असा सूर पशूपालकांमधून उमटत आहे. ...
मालेगाव (वाशिम) : मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी शुक्रवार, २० एप्रिल रोजी मालेगाव शहरातील पेट्रोलपंपांची तपासणी करून चुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ...
रिसोड (वाशिम) : जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील पिडितेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिसोड येथे शुक्रवार, २० एप्रिल रोजी मोर्चा काढला. ‘त्या’ पिडितेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी मोर्चेकरांनी नोंदविली. ...
वास्तव: कर्मचारी वर्गावर नियंत्रणच नाही मंगरुळपीर: शहरातील विविध विभागाच्या कार्यालयातील चार बडे अधिकारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करीत आहेत. त्यातील तीन, तर चक्क परजिल्ह्यातून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार कोण, ह ...
वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे. ...
वाशिम - गत काही वर्षांपासून तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी महासंघाने शासनदरबारी पाठपुरावा केला. ...