वाशिम : महावितरणच्या वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफार्मर फिडर खांबाजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे विजयंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
मालेगाव: शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, श्री सत्यसाई सेवा समिती मालेगावच्यावतीने नागरिकांना १२ हजार लीटर क्षमतेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. ...
मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने जवळपास सर्वच प्रकल्प उन्हाळ्यापुर्वीच आटल्याने मासेमारी व्यवसाय पुर्णता अडचणीत आला असुन मासेमारी व्यावसायीकांसोबतच कंत्राटदारांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात महसूल प्रशासनाची कान उघाडणी करून कामाला वेग देण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासनाने वेगाने काम करीत राज्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेत आठवे स्थान, तर विभागात पाचव्यावरून तिसºया स्थानी झेप घेतली. ...