शेतकºयांकडून अल्प किमतीत शेतमाल खरेदी केल्यानंतर शेतमालाच्या जादा भावाची मलई ओरपणाºयांनी शेतकºयांना मात्र बेभाव करून टाकले असल्याचे विदारक वास्तव आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह ( वाशिम ) : राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत साखरडोह परिसरातील ...
वाशिम : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अपूर्ण सिंचन प्रकल्प व रखडलेल्या योजनांवर थेट मुख्यमंत्र्यांनी ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून, ४ आॅक्टोबरपासून ‘व्हीसी’द्वारे यासंबंधीचा आढावा घेतला जाणार आहे. ...