२०२३ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदरच शेतकरी गारद झालेला आहे. त्यानंतरही नोव्हेंबर-डिसेंबरला अवकाळी पाऊस झाल्याने तूर, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ...
Washim News: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण) अशा तिन्ही योजनेंतर्गत एकूण ७८०४ घरकुलांची कामे अपूर्ण असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्याचे आदे ...